या अनुषंगाने नगरपरिषद पंढरपूर व पोलीस प्रशासन यांचे संयुक्त पथक स्थापन करून शहरा तील करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. आज अखेर शहरातील विविध भागातील नागरिक ,व्यवसायिक , फेरीवाले असे एकूण ४३ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन ८९००/- रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी आवाहन केले आहे.